न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, नेता असाल तर कातडी जाड हवी; सुप्रीम कोर्टानं भाजपलाच झापलं

Supreme Court to BJP : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेलंगनाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांच्या भाषणाविरोधात दाखल केलेल्या मानहानी याचिकेवरून भाजपलाच फटकारलंय. भाजपची याचिका फेटाळून लावण्यात आलीय.
Supreme Court rejects BJP plea in Revanth Reddy speech case

Supreme Court rejects BJP plea in Revanth Reddy speech case

Esakal

Updated on

BJP Defamation Case: सर्वोच्च न्यायालयाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेलंगनाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांच्या भाषणाविरोधात दाखल केलेल्या मानहानी याचिकेवरून भाजपलाच फटकारलंय. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, न्यायालयाला राजकारणाचं मैदान बनवणं योग्य नाही. जर तुम्ही राजकीय नेते आहात तर तुमचं कातडंही जाड असायला हवं. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com