Operation Sindoor : इतकं नुकसान झालं की शेवटी पाकड्यांनी गुडघे टेकले; शस्त्रसंधी कशी झाली? भारतीय लष्कराने दिली माहिती

Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानं दोन्ही देशांमधला तणाव कमी झाला आहे. शस्त्रसंधीनंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली आहे.
Indian Army briefing media after heavy damage to Pakistan's military infrastructure
Indian Army briefing media after heavy damage to Pakistan's military infrastructureEsakal
Updated on

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून ७ मे रोजी गोळीबार करण्यात आला होता. यात कोणतंही नुकसान झालं नसून भारतीय हवाई दल पूर्णपणे सतर्क होते. एअर डिफेन्स सज्ज असल्यानं पाकिस्तानी हल्ले परतवून लावले. त्यानंतर ८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानकडून भारतातील शहरांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र हे हल्लेही भारताने हाणून पाडल्याचं एअर मार्शल एके भारती यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com