Viral: काय सांगता...! भारतातील 'या' राज्यात मुलाचं नातं आईच्या गर्भातच ठरतं; ५०० वर्ष जुनी परंपरा आजही कायम, कारण वाचून व्हाल थक्क

Dhangar Community Marriage: एका समाजाची एक अनोखी परंपरा आहे. जी ५०० वर्षांपासून चालत आली आहे. येथे मुलांचे लग्न त्यांच्या जन्मापूर्वीच ठरवले जाते. ही परंपरा घटस्फोटासारख्या बाबींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
Dhangar Community Marriage
Dhangar Community MarriageESakal
Updated on

देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पाळल्या जात असल्या तरी यातील अनेक परंपरा केवळ आश्चर्यकारकच नाहीत तर काही अविश्वसनीय देखील आहेत. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या धनगर समुदायाचीही अशीच परिस्थिती आहे. या समाजात मुले जन्माला येण्यापूर्वीच त्यांचे लग्न कुणाशी होणार हे ठरवले जात. एकदा नातेसंबंध ठरवले की, मुले मोठी होईपर्यंत, लग्न होईपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे नाते कायमस्वरुपी राहते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com