न्यायप्रक्रियेत मोठा बदल! आता खटला चालण्याआधीच निकाल? CJI Suryakant यांचा ‘मास्टर प्लॅन’ उघडकीस!

CJI Suryakant’s Mediation Vision: खटला सुरू होण्याआधीच वाद मिटवण्याचा मार्ग खुला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मांडले मध्यस्थीवर आधारित न्यायव्यवस्थेचे स्पष्ट आणि दूरदर्शी मास्टर प्लॅन
CJI Suryakant

CJI Suryakant

esakal

Updated on

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मध्यस्थीला कायद्याचे सर्वात प्रगत स्वरूप म्हटले आहे. ते म्हणाले की, खटला हा बहुतांशी तुटलेल्या नातेसंबंधांचे पोस्टमार्टम असतो, तर मध्यस्थी ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असते. गोव्यात बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या मध्यस्थीवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com