Haridwar Kumbh 2027: आखाड्यांमधील वाद मिटवण्यासाठी आले खुद्द मुख्यमंत्री; हरिद्वार अर्धकुंभ २०२७ मध्ये ९७ दिवसांचे आयोजन, १० स्नान निश्चित

आखाड्यांमधील सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उपस्थिती लावली.
cm pushkar singh dhami

cm pushkar singh dhami

sakal

Updated on

आखाड्यांमधील सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीत २०२७ मधील हरिद्वार अर्धकुंभ भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला. अर्धकुंभाचे आयोजन एकूण ९७ दिवस चालणार असून, या कालावधीत १० महत्त्वाचे स्नान सोहळे होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com