Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

२०१३ मध्ये बाली येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेत काँग्रेस सरकारने केलेल्या दोन करारांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली,’ असा आरोप सीतारामन यांनी केला.
Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman

sakal

Updated on

नवी दिल्ली - ‘काँग्रेसने देशाला विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली,’ असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com