मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी

Delhi-Mumbai Expressway Accident हरिद्वारहून इंदौरच्या दिशेनं निघालेल्या प्रवाशांच्या बसची राजस्थानच्या दौसा इथं ट्रकला धडक बसली. यानंतर लागलेल्या आगीत होरपळून ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत.
Rajasthan Bus Fire Leaves 7 Dead, 22 Injured

Rajasthan Bus Fire Leaves 7 Dead, 22 Injured

Esakal

Updated on

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानच्या दौसा इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. हरिद्वारहून इंदौरच्या दिशेनं निघालेल्या प्रवाशांच्या बसची ट्रकला धडक बसली. यानंतर लागलेल्या आगीत होरपळून ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. बसमधून एकूण ३७ प्रवाशी प्रवास करत होते असं सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com