दिवाळीत दिल्ली-NCRमध्ये हवा बनली विषारी, श्वास घेणंही कठीण; AQI ४००च्या वर, १२ कलमी अ‍ॅक्शन प्लॅन लागू

Delhi Pollution : दिल्लीतील हवा प्रदुषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गंभीर बनत चालाल आहे. आता दिवाळीत हवा विषारी बनली असून AQI तब्बल ४००च्या वर पोहोचला असल्यानं १२ कलमी अॅक्शन प्लॅन लागू करण्यात आलाय.
Delhi Suffocates After Diwali, AQI Above 400 Prompts Emergency Response

Delhi Suffocates After Diwali, AQI Above 400 Prompts Emergency Response

Esakal

Updated on

दिवाळीत दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता घसरली असून प्रदुषणात खूप वाढ झालीय. हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या वर पोहोचला आहे. यानंतर CAQMने ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलीय. वातावरण आणि हवेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर १२ कलमी अॅक्शन प्लॅन लागू करण्यात आलाय. एनसीआरमध्ये GRAP स्तर दोन अंतर्गत पावलं उचलली जात आहेत. आयोगाने प्रदुषण नियंत्रण बोर्ड आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com