Dhirendra Shastri : गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडा, कारण...धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाने खळबळ

Navratri Festival : नवरात्रीमध्ये गरबा महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी गरबा मंडपाच्या प्रवेशद्वारावरच गोमूत्र ठेवावे आणि ते आत येणाऱ्यावर शिंपडावे असा सल्ला धीरेंद्र शास्त्री यांनी दिला आहे.
Dhirendra Shastri
Dhirendra Shastriesakal
Updated on

Summary

  1. धीरेंद्र शास्त्री यांनी गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडण्याचा सल्ला दिला.

  2. त्यांचा दावा आहे की यामुळे बिगर हिंदूंची एंट्री थांबेल आणि लव्ह जिहाद रोखता येईल.

  3. या विधानावर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या – काही समर्थनात, काही विरोधात.

देशभरात नवरात्रीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. दरम्यान बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे एक विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गरबा उत्सवाबाबतच्या त्यांच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण सनातन धर्माच्या रक्षणाशी जोडून त्याचे समर्थन करत आहेत, तर काही जण समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com