

नवी दिल्ली : देशात चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांमध्ये विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांद्वारे अंदाजे ११,३३३ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आयफोरसी) या गृह मंत्रालयाच्या विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.