

UN report highlights potential rise in poverty and slowdown in human development in India due to global conflicts.
sakal
न्यूयॉर्क: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे भारतातील सुमारे २५ लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची भीती संयुक्त राष्ट्रांकडून (यूएन) व्यक्त करण्यात आली आहे. या संघर्षाचा भारताच्या मानवी विकास निर्देशांकावरही (एचडीआय) प्रतिकूल परिणाम संभवतो.