Operation Sindoor: भारत हल्ल्यासाठी घुसलाय हे पाकिस्तानला कसं कळलं नाही? प्रत्येक भारतीयाच्या मनातील प्रश्नाचं उत्तर वाचा सोप्या शब्दांत

Operation Sindoor Update: ऑपरेशन सिंदूर भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकविषयी आतली कहाणी समोर आली आहे. भारताने नियंत्रण रेषा ओलांडल्याशिवाय दहशतवाद्यांना कसे मारले, याची माहिती पाकला कशी मिळाली नाही.
How India killed terrorists without crossing Line
How India killed terrorists without crossing LineESakal
Updated on

भारतीय लढाऊ विमानांनी काल रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडल्याशिवाय पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर हे हल्ले केले. या अचूक हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या लाँच पॅड आणि मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले. जेव्हा भारताने हे हल्ले केले तेव्हा पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणी मोठ्या संख्येने दहशतवादी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com