भारत-घाना : स्वातंत्र्याच्या आधीपासून घट्ट मैत्री, दुराव्यानंतर आजही जपलीय

India Ghana भारताने घानाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच मैत्री केली होती. त्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी भारताने भूमिका घेतली होती. दरम्यानच्या काळात लष्करी उठावानंतर दोन्ही देशाचे संबंध बिघडले होते पण पुन्हा मैत्री प्रस्थापित झाली.
India Ghana Relations A Friendship Before Independence

India Ghana Relations A Friendship Before Independence

Esakal

Updated on

गोल्ड कोस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घानाला ६ मार्च १९५७ रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. घाना हा सहारा उपसहाराच्या दक्षिणेकडचा पहिला ब्रिटिश देश होता जो ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त झाला होता. स्वातंत्र्याच्या सोहळ्यात क्वामे न्क्रुमा यांनी सांगितलं की, आफ्रिकेचं स्वातंत्र्य आणि एकता आता अपरिहार्य आहे. तेव्हा भारतात दिल्लीत नेहरूंच्या भावनाही एक मित्र मुक्त झाल्याच्या होत्या. India Ghana friendship stayed strong despite military rule and diplomatic distance

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com