India Toll Hike April 1 : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलदरात एप्रिलपासून वाढ; राज्यातील नऊ महामार्गांवर दरवाढीचा निर्णय, वाहनचालकांना किती मोजावे पैसे लागणार!

Toll Rates to Increase Across National Highways from April 1 : १ एप्रिलपासून देशभरातील महामार्गांवरील टोल दर ४-५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. फास्टॅग नियम कडक होणार असून, प्रवासी व वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम होणार आहे.
why toll rates increase every year in India

why toll rates increase every year in India

esakal

Updated on

बंगळूर : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरांमध्ये एक एप्रिलपासून वाढ होणार (India Toll Hike April 1) असून, वाहनचालकांना पुन्हा एकदा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. राज्यातील नऊ महामार्गांवर ही टोल वाढ असेल. टोलदर वाढीचा दर सुमारे ४ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही दरवाढ मोटार, बस, ट्रक यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना लागू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com