Why is monsoon weak in India 2026?
esakal
El Nino impact on Indian monsoon: देशातील यंदाच्या मान्सून हंगामाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नसून, पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेती, जलसंपत्ती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. २१ जून २०२६ पर्यंत देशभरात सरासरी केवळ ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत सामान्यतः ८४.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. परिणामी, देशात सध्या तब्बल ४६ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.