Gautam Adani : भारताच्या विकासाचा मार्ग निश्चित करायला हवा

जगभरातील राष्ट्रे केवळ स्वार्थाच्या आधारावर वागत आहेत आणि भारताने सध्याच्या काळात ऊर्जा पुरवणाऱ्या प्रणालींवर प्रभुत्व मिळवले पाहिजे.
Gautam Adani

Gautam Adani

sakal

Updated on

धनबाद - ‘भारताच्या सार्वभौमत्वाचे अधिष्ठान हे जमिनीखालील संसाधनांवर प्रभुत्व मिळवण्यात आहे. ऊर्जा प्रणालीच्या क्षेत्रातही भारताने पुढे जाण्याची गरज आहे,’ असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com