Ind-Pak War: लाहोरमध्ये हल्ला, कराची बंदर उद्ध्वस्त अन्...; भारताच्या प्रहारात पाकिस्तानची मोठी शहरे नेस्तनाभूत, जास्त फटका कुणाला?

India-Pakistan War Update: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर संतापला आहे. दहशतवाद्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
Ind-Pak War
Ind-Pak WarESakal
Updated on

पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने आकाशात सर्व पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या जनतेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या मोठ्या शहरांचा विनाश झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com