Ind-Pak War: बस्स झाले ड्रोन हल्ले...! भारत आता पाकिस्तानला बुडवून मारणार? चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे उघडले

India Pakistan War: भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईमुळे पाकिस्तानातील सिंध आणि पंजाबमधील सर्व छावण्यांमध्ये दहशत पसरली. पाकिस्तानच्या लष्करी छावण्यांमधून लोकांचे स्थलांतर सुरू आहे.
India opens Chenab river Dam gates
India opens Chenab river Dam gatesESakal
Updated on

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. शस्त्रे, तोफा, ड्रोन तसेच राजनैतिक युद्धाच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला पूर्णपणे पराभूत करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला होता. ९ मे रोजी सकाळी चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com