Emergency Anniversary : इतिहासातील काळा दिवस, काँग्रेसने लोकशाही कैद केली; आणीबाणीवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

PM Modi : माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. असे वाटत होते की त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीला कैद केले आहे."
Emergency Anniversary, Congress Democracy Suppression, PM Modi Emergency Statement
Emergency Anniversary, Congress Democracy Suppression, PM Modi Emergency Statementesakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जी भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक आहे. देशातील जनता हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करते. या दिवशी भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूल्यांना बाजूला ठेवण्यात आले, मूलभूत अधिकारही निलंबित करण्यात आले, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आणि अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले. असे वाटत होते की त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने लोकशाहीला कैद केले आहे."

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com