मी इराणचं मीठ खाल्लंय, युद्धात अडकलेल्या तरुणाचा भारतात येण्यास नकार; मुस्लिम धर्माचं शिक्षण घ्यायला गेलेत

Iran Israel War : भारताकडून इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी ऑपरेशन सिंधू राबवलं जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे दोन विद्यार्थी अजूनही तिथंच थांबले आहेत.
Indian Youth in Iran Refuses to Return, Says “I Ate Iran’s Salt”
Indian Youth in Iran Refuses to Return, Says “I Ate Iran’s Salt”Esakal
Updated on

इराण इस्रायल यांच्यातलं १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध अखेर थांबलं आहे. मात्र दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं आहे. परदेशातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, नोकरीसाठी आलेले नागरिक अडकून पडले आहे. त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे. भारताकडून भारतीय नागरिकांसाठी ऑपरेशन सिंधू राबवलं जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे दोन विद्यार्थी अजूनही तिथंच थांबले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com