Economic Growth : देशातील २७ कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहाबाहेर; भारताच्या यशस्वी मार्गक्रमणाची जागतिक बँकेकडून दखल

Poverty Eradication : २०११-१२ ते २०२२-२३ दरम्यान भारताने २६.९ कोटी नागरिकांना दारिद्र्याच्या विळख्यातून बाहेर काढले असून, देशातील अत्यंत दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या २७% वरून ५.३% वर आली आहे, जागतिक बँकेचा अहवाल.
Economic Growth
Economic GrowthSakal
Updated on

नवी दिल्ली : दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारताने मोठी झेप घेतली असून, २०११-१२ ते २०२२-२३ या ११ वर्षांच्या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये अत्यंत गरीब नागरिकांची संख्या २७ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यामध्ये यश आले आहे, अशी माहिती जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आली आहे. या काळामध्ये २६.९ कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com