IndiGo Crisis: इंडिगो संकटानंतर भाडेवाढीवर सरकारचा चाबूक! मंत्रालयाकडून भाडे मर्यादा लागू; विमान कंपन्यांची मनमानी थांबणार

Airline Fare Limit: इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारने वाढत्या विमान भाड्यांवर कडक कारवाई केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने भाडे मर्यादा लागू केली आहे. सरकारकडून तातडीची कारवाई करण्यात आली आहे.
Airline Fare Limit

Airline Fare Limit

ESakal

Updated on

इंडिगोच्या सध्याच्या संकटानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली आहे. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे आणि सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com