Why did two sisters die after eating mangoes?
esakal
बंगळूर : बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील शेंबेळी गावात धक्कादायक घटना घडली असून, आंबा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला (Karnataka Mango Incident) आहे. मृत मुलींची नावे भावनी वैजनाथ मेत्रे (वय १७) आणि संध्याराणी मेत्रे (१४) अशी आहेत, तर तिसरीची प्रकृती चिंताजनक आहे.