फडणवीस सरकारची पोलखोल! केंद्र सरकारला अतिवृष्टीसंदर्भातील मदतीचा प्रस्तावच दिला नाही; कृषीमंत्र्यांची लोकसभेत माहिती...

Shivraj Singh Chouhan’s Lok Sabha Statement : केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संसदेत लेखी उत्तर देत यासंदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक झाल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Govt Didn’t Send Heavy Rainfall Aid Proposal

Maharashtra Govt Didn’t Send Heavy Rainfall Aid Proposal

esakal

Updated on

काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यासारख्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. तसेच अनेक गावं पाण्याखाली गेली होती. त्यामुळे येथील दैनंदिन जीवनही विस्कळीत झाल होतं. त्यावेळी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र, आता या मदतीसाठी राज्य सरकराने कधी प्रस्तावच दिला नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com