Naxal: पुढील ११ महिन्यांत नक्षलवाद संपवण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य; नक्षल समस्येवर धडाकेबाज कामगिरी

Modi Government on Naxal: नक्षलवादाविरोधात मोदी सरकार कडक पाऊले उचलणार आहे. यासाठी सरकारने ११ महिन्यांचे लक्ष्य ठेवले आहे. या काळात नक्षलवाद संपवणार असल्याचे मोदी सरकारने सांगितले आहे.
Naxal
NaxalESakal
Updated on

नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वांत मोठ्या धोक्यांपैकी एक म्हणजे नक्षलवाद. सामाजिक-आर्थिक विषमतेतून सुरु झालेल्या संघर्षाला माओवादी विचारसरणीमुळे अधिक धार आली. नक्षलवाद रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न केले असून आता या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे समोर येत आहे. पुढील वर्षी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे पूर्णपणे निर्मूलन करण्याचा निर्धार मोदी सरकारने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com