Ashwini Vaishnaw : प्रवाशांची  संख्या सातशे कोटींवर जाणार; रेल्वेमंत्री वैष्णव यांची माहिती, मुंबईला मिळणार २३८ नव्या गाड्या

Indian Railways : भारतीय रेल्वे या आर्थिक वर्षात ७०० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करणार असून मालवाहतुकीतही मोठी वाढ होणार आहे. मुंबईसाठी २३८ नव्या गाड्यांची तयारी सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnawsakal
Updated on

नवी दिल्ली : चालू वित्तीय वर्षामध्ये रेल्वेने  प्रवास करणाऱ्यांची संख्या सातशे कोटींचा आकडा पार करणार असून ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात १.६ अब्ज टन मालवाहतुकीसह भारतीय रेल्वेचा चीन,अमेरिकेपाठोपाठ जगातील तीन अव्वल देशांमध्ये समावेश होईल, अशी माहिती आज राज्यसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com