Pahalgam terror attack: ''रहम करो! आम्हाला पाकिस्तानात पाठवू नका..इथेच मारुन टाका, नाहीतर ते लोक...'' ९ हिंदू कुटुंबाचा टाहो

Barmer Hindu families cry: ''तिथल्या अत्याचाराला कंटाळून आम्ही आपली जमीन, घरदार आणि व्यापार कवडीमोल दरामध्ये विकून भारतात स्थायिक झालो होतोत.. पण आता आम्हाला केंद्राचा निर्णय म्हणजे मृत्यूदंडाच्या शिक्षेसारखा आहे.''
Pahalgam terror attack: ''रहम करो! आम्हाला पाकिस्तानात पाठवू नका..इथेच मारुन टाका, नाहीतर ते लोक...'' ९ हिंदू कुटुंबाचा टाहो
Updated on

Jammu Kashmir terror attack: काश्मिरातल्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश काढण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com