
भारताला अणुबॉम्बची धमकी देणारा आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान आज पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तडफडत आहे. भारत सरकारने सिंधू पाणी करार पुढे ढकलल्यानंतर पाकिस्तानचा घसा कोरडा पडू लागला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा पाकिस्तानला पिण्याचे पाणी मिळत नव्हते. तेव्हा त्यांना भारताकडे भीक मागावी लागली आणि त्यांनी भारत सरकारला पाणी सोडण्याची विनंती करण्यास सुरुवात केली.