Indus Treaty: पाकिस्तान पाण्याच्या थेंबासाठी तरसतोय; पाणी सोडण्याची भारताला विनंती, मोदी सरकारनं 'असं' दिलं उत्तर

Indus Treaty News Update: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला. सुमारे २३ दिवसांनंतर, पाकिस्तानने आता भारताकडून पाण्याची मागणी केली आहे.
Indus Treaty
Indus TreatyESakal
Updated on

भारताला अणुबॉम्बची धमकी देणारा आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान आज पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तडफडत आहे. भारत सरकारने सिंधू पाणी करार पुढे ढकलल्यानंतर पाकिस्तानचा घसा कोरडा पडू लागला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा पाकिस्तानला पिण्याचे पाणी मिळत नव्हते. तेव्हा त्यांना भारताकडे भीक मागावी लागली आणि त्यांनी भारत सरकारला पाणी सोडण्याची विनंती करण्यास सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com