Pakistan: पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार? त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार; भारत सरकारचा स्पष्ट संदेश

Pakistanis Punishment: २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश जारी केले.
Pakistanis Punishment
Pakistanis PunishmentESakal
Updated on

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली आहेत, ज्यात व्हिसा रद्द करणे समाविष्ट आहे. त्या बदल्यात पाकिस्ताननेही अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जाहीर केले होते की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com