स्वातंत्र्याची घोषणा१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पंडित नेहरू यांनी संसद भवनात स्वातंत्र्याची घोषणा केली.तिरंगा फडकवला१५ ऑगस्टच्या सकाळी नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भारतीय राष्ट्रध्वज फडकवला.ट्रिस्ट विथ डेस्टिनीनेहरूंच्या “ट्रिस्ट विथ डेस्टिनी” भाषणाने स्वातंत्र्याच्या स्वप्नांना नवे पंख दिले..लोकांचा उत्साहदिल्लीत हजारो लोक जमले, शहर राष्ट्रध्वजाच्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगात न्हाले.भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी 'भारत मुक्त' झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून आल्या.सांस्कृतिक कार्यक्रमदेशभरात सभा, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला.ऐतिहासिक क्षणांचे व्हिडिओतिरंगा फडकवण्याचे आणि नेहरूंच्या भाषणाचे दुर्मिळ व्हिडिओ आजही इतिहासाशी जोडतात..फाळणीच्या वेदनास्वातंत्र्यासोबत भारत-पाकिस्तान फाळणीमुळे हिंसाचार आणि स्थलांतराचे दुख:ही देशाला भोगावे लागले..देशभक्तांच्या प्राणांची आहुतीपण हे स्वातंत्र्य सहज मिळाले नसून असंख्य देशभक्तांनी यासाठी प्राणांची आहुती दिली आहे, हे कधीही विसरू नका.79 वा स्वातंत्र्यदिनयंदा आपण 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.शांतता आणि एकताया स्वातंत्र्यदिनी आपण देशात शांतीने आणि एकतेने राहण्याचे वचन स्वतःशी करू.बलसागर भारत होवो..कारण, बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, हे आपण कधीच विसरता कामा नये.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.