भारत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.. कृषी मंत्रालयाच्या एका कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकरी हे भारताचे प्राधान्य आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे तेव्हा त्यांनी हे विधान केले आहे.