Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

PM Modi Slams Rahul Gandhi at SRCC: ''आपल्याकडे अशी मंडळी आहेत, जी प्रत्येक नव्या गोष्टीत लग्नातल्या 'नाराज फुफां'सारखी तोंड फुगवून बसतात. त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो— 'याची काय गरज होती?''
PM Modi

PM Modi

esakal

Updated on

Modi attacks Rahul Gandhi: दिल्लीतील प्रतिष्ठित 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स'च्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या जोरदार प्रहार केला. "देशात अनेक वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली, त्यांची कार्यशैली म्हणजे 'आग लागल्यावरच जागे होणे आणि दुष्काळ पडल्यावरच विहीर खणणे' अशीच होती, असं ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com