नितीश कुमार अन् प्रशांत किशोर यांच्यातील वादाची कारणे; जाणून घ्या

सत्तेत राहण्यासाठी जेडीयू भाजपचा गुलाम बनला आहे
Prashant kishor
Prashant kishoresakal

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजनितीकार प्रशांत किशोर यांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. जेडीयु मधून बाहेर पडल्यावर नंतर महिन्यात प्रशांत किशोर सांगितलेकी यांच्यात कोणत्या गोष्टीवरून वाद झाला. त्यांनी सांगितलेकी नितीश कुमार यांच्याशी दोन कारणांवरूण मतभेद आहेत.एक म्हणजे लोकसभा निवडणूकी पासुन त्यांच्यातील वादाला सुरूवात झाली, त्यांच्या वादाची ठिणगी विचारसरणी वरूण पडली.

प्रशांत किशार यांच म्हणण होत की नितीश कुमार गोडसे यांच्या विचार धारेला मानतात. आणि गांधी कधीच गोडसें सोबत चालू शकत नाही. आणि दुसर कारण नितीश कुमार सत्ते ,साठी कोणासोबत ही आणि कोणत्याही ठरावर एकत्र येतात आणि युती करतात. नितीश कुमार हे पितामह असल्याचं सांगताना प्रशांत किशोर म्हणाले की, सध्या जेडीयूची स्थिती 2014 पेक्षाही वाईट आहे. सत्तेत राहण्यासाठी जेडीयू भाजपचा गुलाम बनला आहे.

Prashant kishor
Bihar: नितीश कुमारांचा मोदींना टोला; 2024 साली आम्ही येऊ अथवा नाही पण 2014 वाले..

यामुळे बिहारला विशेष दर्जा मिळाला नाही. ते म्हणाले नितीश कुमार यांना मी हात जोडून विनंती केली होती विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठा ची मागणी केली होती. नितीश कुमारांवर टीका करताना प्रशांत किशोर म्हणाले की, 2014 चे नितीश कुमार बिहारची शान होते. पण ते जेव्हा पासुन भाजप सोबात गेले तेव्हा पासुन जेपी नड्डा शान आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com