

Priyanka Gandhi criticizes BJP
Esakal
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपसह एनडीएतील घटक पक्षांकडून विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस महिला विरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. दिल्लीत पत्रकार परिषद घेत महिला सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारावरून प्रियांका गांधी यांनी भाजपवर घणाघात केला. भाजपला पहिला धक्का बसला असून सध्याची स्थिती सरकारसाठी काळा दिवस असल्याचं त्या म्हणाल्या. Priyanka Gandhi Targets BJP