Pulwama terror attack: बस आता युद्धच हवं: गौतम गंभीर

Gautam Gambhir and Virendra Sehwag
Gautam Gambhir and Virendra Sehwag

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी बस आता युद्धच हवं, असे म्हटले आहे. गंभीरसह अनेक खेळाडूंनी ट्वीटरवर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पण, सर्जिकल स्ट्राइक 2.0 कधी? असा सवाल देशवासीय करू लागले आहेत. खेळाडूंनी 'पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात वेळ दवडू नका, आता चर्चा नको, तर युद्धच पुकारा!', अशा संतप्त प्रतिक्रिया खेळांडून दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com