Rahul Gandhi : भारतात लोकशाहीसाठी मोठा धोका... राहुल गांधींनी परदेशात व्यक्त केली 'ही' भीती; भाजपचा संताप

Rahul Gandhi Colombia : राहुल गांधींना कोलंबियात एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, भारतात लोकशाहीवर सर्व बाजूने हल्ले होत आहेत. दरम्यान राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी भारताची बदनाम करत सल्याचा आरोप केला.
Rahul Gandhi

Rahul Gandhi presenting voter fraud data in a press conference

esakal

Updated on

Summary

  1. चीनसारखी दडपशाही आणि हुकूमशाही भारतासाठी योग्य नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

  2. देशातील वेगवेगळ्या प्रदेशांतील फूट हा आणखी एक धोका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

  3. भाजपने राहुल गांधींवर परदेशात जाऊन भारताची बदनामी केल्याचा आरोप केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी कोलंबियातील केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, भारताच्या लोकशाहीवर हल्ला होत आहे आणि तो देशासाठी सर्वात मोठा धोका आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारतातील लोकशाही व्यवस्थेवर सध्या सर्व बाजूंनी हल्ला होत आहे. या विधानामुळे भाजपने राहुल गांधींवर चांगलंच संतापले. त्यांच्यावर परदेशात जाऊन भारताची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com