'Operation Sindoor' अजूनही सुरूच, किती दहशतवाद्यांचा खात्मा? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितला आकडा

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर आज दिल्लीत संसदेत सर्व पक्षीय बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.
Union Minister Rajnath Singh On Operation Sindoor
Union Minister Rajnath Singh On Operation SindoorEsakal
Updated on

Rajnath Singh Statement: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबून दहशतवाद्यांना धडा शिकवला. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयांनाही टार्गेट करण्यात आलं.

ऑपरेशन सिंदूरनंतर आज दिल्लीत संसदेत सर्व पक्षीय बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

Union Minister Rajnath Singh On Operation Sindoor
भारतीय मुस्लिमांना फक्त १५ मिनिटं सत्ता द्या, पाकिस्तानला...; AIMIMच्या नेत्याचं मोठं विधान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com