India-Pakistan Tension : लाहोर आणि कराचीत बांधणार पुढचं गुरुकुल; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान रामदेब बाबांच्या विधानाची चर्चा

Baba Ramdev : 'पाकिस्तान आधीच एक दुष्ट देश आहे, तो स्वतःहून तुटणार आहे.' दुसरीकडे, पश्तून लोक ते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. बलुचिस्तानचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पीओकेमधील परिस्थिती वाईट आहे.
India-Pakistan Tension : लाहोर आणि कराचीत बांधणार पुढचं गुरुकुल; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान रामदेब बाबांच्या विधानाची चर्चा
Updated on

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच योगगुरु रामदेव बाबा यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. पुढील गुरुकुल लाहोर आणि कराचीमध्ये बांधणार असल्याचे रामदेव बाबांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे अनेक प्रांत स्वातंत्र्याची मागणी करत आहेत, त्यामुळे पाकिस्तान आधीच तुटलेला आहे, भारताशी लढण्याची हिंमत त्यांच्यात नाही. असे त्यांनी म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com