Mohan Bhagwat : 'हिंदू समाज बलशाली झाला, तर आपोआप देशही शक्तिशाली होईल'; RSS सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

RSS chief Mohan Bhagwat : ‘भारताला शक्तिशाली होण्याशिवाय पर्यायच नाही कारण आपल्याला वाईट शक्तींच्या दुष्टपणाला सामोरे जावे लागत आहे,’ असे भागवत यांनी रा.स्व.संघाशी संबंधित नियतकालिक ‘ऑर्गनायझर’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
RSS chief Mohan Bhagwat
RSS chief Mohan Bhagwatesakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुन्हा एकदा बलशाली भारतासाठी हिंदू (Hindu) ऐक्याची हाक दिली आहे. एका बलशाली राष्ट्राला कुणीही पराभूत करू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. सद्‍गुण आणि धार्मिकता यांच्या एकत्रिकरणातून शक्तीचा जन्म होतो. केवळ क्रूर ताकद ही दिशाहीन ठरू शकते. यातून केवळ हिंसाचाराचाच जन्म होतो, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com