

Marital Dispute
ESakal
सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादांसंदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे . न्यायालयाने म्हटले आहे की, जर पतीचे नातेवाईक एखाद्या महिलेला लग्नात तडजोड करण्यास किंवा माहेरी परत जाण्यास सांगत असतील, तर त्याला फौजदारी क्रूरता मानले जाऊ शकत नाही. असे वर्तन नैतिकदृष्ट्या चुकीचे असू शकते, परंतु त्याला फौजदारी गुन्हा मानले जाऊ शकत नाही.