

Maharashtra Cases Delayed: Supreme Court Slams System, Notice Issued to Nashik Police Commissioner — What’s the Case
esakal
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील फौजदारी खटल्यांच्या सुनावणीत होणाऱ्या अस्पष्ट आणि प्रचंड विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केले की, राज्यात खटले निकालात काढण्याची प्रक्रिया सातत्याने रखडत असून, हा विलंब समजावता येणारा नाही आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.