५० रुपयांच्या लाचप्रकरणाचा तब्बल ३७ वर्षांनी निकाल; न्याय मिळाला, पण आयुष्य संपलं, सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

Supreme Court Acquits Railway TTE : 50 रुपये लाच घेतल्याच्या प्रकरणाचा अखेर ३७ वर्षांनी निकाल आहे. मात्र, हा निकाल ऐकायला संबंधित टीटीई या जगात नाही. कारण काही वर्षांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने आता त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.
Supreme Court Acquits Railway TTE

Supreme Court Acquits Railway TTE

ESAKAL

Updated on

रेल्वेत तिकीट तपासताना टीटीईने ५० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता तब्बल ३७ वर्षांनी निकाल आला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने टीटीईला निर्दोष मुक्त केलं आहे. मात्र, हा निकाल ऐकायला हा टीटीई आता या जगात नाही. काही वर्षांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाने अखेरचा निकाल देत त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com