Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Supreme Court warns Gujarat government : अकाली सुटकेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात झालेल्या विलंबावर सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला कडक इशारा, धोरणाचे काटेकोर पालन न केल्यास अवमान कारवाईची चेतावणी
Supreme Court on Social Media

Supreme Court on Social Media

esakal

Updated on

सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला कठोर इशारा दिला आहे. कैद्यांच्या अकाली सुटकेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात होणारा विलंब सहन न करता, यापुढे धोरणाचे काटेकोर पालन न केल्यास अवमान कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com