Gold: मंदिरांना दान केलेले १००० किलो सोने वितळवले; नंतर सोन्याचे बार बनवले अन्..., 'या' गुंतवणुकीची सर्वत्र चर्चा

Tamil Nadu Gold: सोन्यानंतर आता राज्य सरकारने मंदिरांमधील वापरात नसलेल्या चांदीच्या वस्तू अशाच प्रकारे वितळवून त्यांचे शुद्ध चांदीच्या बारमध्ये रूपांतर करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली आहे.
Gold
GoldESakal
Updated on

तामिळनाडू सरकारने राज्यातील २१ मंदिरांमध्ये भाविकांनी अर्पण केलेले १००० किलोपेक्षा जास्त सोने वितळवून २४ कॅरेट सोन्याच्या बारमध्ये बँकांमध्ये जमा केले आहे. मंदिरांच्या विकास कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या गुंतवणुकीतून सरकारला दरवर्षी सुमारे १७.८१ कोटी रुपये व्याज मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com