Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

Amit Shah Statement On Naxalism: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भारतातील नक्षलवादावर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
Amit Shah
Amit ShahSakal
Updated on

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन (SPMRF) ने रविवारी (२८ सप्टेंबर २०२५) दिल्लीतील विज्ञान भवन येथे "भारत मंथन २०२५ - नक्षलमुक्त भारत" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, ३१ मार्च २०२६ पर्यंत भारत नक्षलवादापासून मुक्त होईल. जोपर्यंत आपल्याला नक्षलवादाची विचारसरणी कोणी वाढवली हे समजत नाही तोपर्यंत नक्षलवाद संपणार नाही. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की सशस्त्र कारवाया संपल्याने नक्षलवादाची समस्या संपेल, परंतु असे नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com