

Uttrakhand
sakal prime
राज्यातील सर्वच घटकांच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांची ओळख आहे. कारण, त्यांनी नुकत्याच झालेल्या मिटींगमध्ये वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम स्थापन करणार असल्याचे सांगितले होते. तर चार वर्षाच्या काळात तरूणांच्या बेरोजगारी बाबतही मोठे निर्णय घेतले आहेत.