India Pakistan Ceasefire: युद्धबंदीनंतरही पाकिस्तानने हल्ला केला तर काय होईल? भारताची पुढची भूमिका काय असेल? जाणून घ्या...

India Pakistan Ceasefire: युद्धबंदीनंतरही पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता आहे. जर असे घडले तर भारत पुढे काय करणार असा सवाल उपस्थित झाला आहे. भारत याची तक्रार कुठे करणार? याचे उत्तर आता समोर आले आहे.
India Pakistan Ceasefire
India Pakistan CeasefireESakal
Updated on

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या जलद हल्ल्यांमुळे पाकिस्तानला ८६ तासांच्या आतच मागे टाकण्यात आले आहे. भारतासोबतच्या सीमेवरील लष्करी तणाव संपवण्यासाठी पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. भारताच्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायालाही समेट घडवून आणण्याचे आवाहन केले होते. शनिवारी, १० मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओंना फोन करून युद्धबंदीचे आवाहन केले. त्यानंतर भारतानेही ते मान्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com