Operation Sindoor: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर चीननं का घेतली नाही पाकिस्तानची बाजू? शशी थरुर यांनी केला मोठा खुलासा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं.
Shashi Tharoor
Shashi Tharoor
Updated on

Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. या ऑपरेशननंतर जगातील अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया दिली. यामध्ये अमेरिका, चीन, रशिया, इस्रायल या महासत्तांचा समावेश होता. पण कायम पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या चीननं मात्र यंदा आपलं मत व्यक्त केलेलं असलं तरी थेटपणे पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. चीनच्या या कृतीवरही आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत शशी थरुर यांनी मोठा खुलासा केला आहे.

Shashi Tharoor
Sindoori: 'ऑपरेशन सिंदूर'चा बोलबाला! नवजात मुलीचं नामकरण झालं 'सिंदुरी'; मोठी झाल्यावर सैन्यात पाठवण्याचा पालकांचा मानस
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com