Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Why is Special Intensive Revision Important: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत एसआयआरची घोषणा केली. मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होत आहे.
Why is SIR Important

Why is SIR Important

ESakal

Updated on

मतदार याद्या त्रुटीमुक्त करण्यासाठी देशभरात विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ही प्रक्रिया जवळपास २१ वर्षांनी राबविली जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही प्रक्रिया शेवटची २००२ ते २००४ दरम्यान पूर्ण झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com