
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी-पालक प्रतीक्षेत होते. मात्र, राज्यात बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एक लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले, असे असतानाही केवळ २२.५४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.